परराज्यातील नागरिकांना जे राज्य घेण्यास तयार नाही अशा नागरिकांसाठीही महाराष्ट्र सरकार ने केल्या उपाययोजना – मुख्यमंत्री
शबनम न्यूज २० मे ( मुंबई ) – सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन 4.0 सुरु आहे. या लॉक काळात परराज्यातील नागरिकांना आप आपल्या मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वंदे भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत १९७२ नागरिक आले असल्याची माहिती दिली असून त्यांच्या क्वारंटाईनची काटेकोर अंमलबजावणी केली जात असल्याचे सांगितले.गावी पाठविण्याची सुविधा राज्यसरकार ने केली असून बरेच पार राज्यातील नागरिक स्वगृही परतले आहे परंतु काही नागरिकांना त्यांच्या राज्यात प्रवेश दिला गेला नाही अशा नागरिकांसाठी साठीही महाराष्ट्र सरकार ने उपाययोजना केल्या असल्या चे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे
जे राज्य त्यांच्या नागरिकास घेण्यास तयार नाही त्यांना मुंबईत संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. वंदे भारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय,विदेश मंत्रालय,गृह मंत्रालयाच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले
जे राज्य त्यांच्या नागरिकास घेण्यास तयार नाही त्यांना मुंबईत संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. वंदे भारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय,विदेश मंत्रालय,गृह मंत्रालयाच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 19, 2020